खरीप गेला, रब्बीही ओसरला… तरीही पीकविमा कुठे अडकला? Pik Vima Update
Pik Vima Update २०२५-२६ चा खरीप हंगाम परभणी जिल्ह्यासाठी अक्षरशः संकटांचा डोंगर ठरला. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात वाहून गेले. तब्बल ५ लाख २१ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती; त्यापैकी जवळपास ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा शासकीय अहवाल सांगतो. अनेक ठिकाणी पिके उभी असतानाच पुराच्या पाण्याने वाहून … Read more