७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर ठेवल्यासच मिळणार ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’चा लाभ | Mofat Vij Yojana
Mofat Vij Yojana:राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी पंपासाठी वापरली जाणारी वीज ७.५ हॉर्सपॉवर (HP) या मर्यादेत ठेवल्यासच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य विधानसभेत या विषयावर चर्चा होत असताना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी ही माहिती दिली. शेतकरी ग्राहकांनी … Read more